Tuesday 9 June 2015

भावी पिढ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार ( ? )


नमस्कार,

 दहावीची परीक्षा नापास होणाऱ्यांना अकरावीत प्रवेश देणे अयोग्य आहे.
माननीय  शालेय शिक्षण मंत्री तसेच शिक्षण तज्ञ यांनी भावी पिढ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करावा, ही विनंति.

No comments:

Post a Comment